- 1901 पासून सुरुवात
- स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती साठी नोबल फाउंडेशन यांच्यातर्फे हा पुरस्कार.
- प्रत्येक वर्षी ऑक्टोंबर महिन्यात हा पुरस्कार जाहीर
- दरवर्षी 10 डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो
- पुरस्काराचे वितरण स्वीडन या देशात होते
- सुवर्णपदक व दहा लाख डॉलर रोख दिले जातात.
- साहित्य, शांतता, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी क्षेत्रां करिता हा पुरस्कार दिला जातो.
- त्यापैकी अर्थशास्त्र या विषयाला 1968 पासून पुरस्कार देण्यास सुरुवात झाली
◆ भारतातील व्यक्तींना मिळालेले पुरस्कार
- भारतीयांना हा पुरस्कार 8 जणांना मिळालेला आहे.
- रवींद्रनाथ टागोर: (1913) गीतांजली काव्यसंग्रहासाठी
- डॉ. सी. व्ही. रमण: (1930) भौतिक शास्त्र रामन इफेक्ट साठी
- डॉ हरगोविंद खुराना: (1968) वैद्यकशास्त्र सिंथेटिक जीन्स च्या शोधासाठी (मूळ भारतीय वंशाचे)
- मदर तेरेसा : (1979) शांततेसाठी नोबल पुरस्कार
- डॉ एस चंद्रशेखर : (1983) भौतिकशास्त्र चंद्रशेखर लिमिट यासाठी (मूळ भारतीय वंशाचे)
- डॉ अमर्त्य सेन : (1998)अर्थशास्त्र कल्याणकारी अर्थशास्त्र यासाठी हे अर्थशास्त्रा साठी पहिले आशियाई नोबेल मिळवणारे
- विद्याधर नायपॉल : 2001 साहित्य साठी नोबेल पुरस्कार (मूळ भारतीय वंशाचे)
- कैलाश सत्यार्थी : 2014 शांततेसाठी नोबेल पुरस्कार.