🤝🏼 लॉकडाऊनमुळे देशातील काही शिक्षण मंडळांच्या परीक्षा झाल्या नव्हत्या, तर काही मंडळांनी सरासरी गुण दिले आहेत. यामुळे देशातील सर्व 'आयआयटी'च्या संयुक्त परीक्षा मंडळाने यंदा प्रवेशासाठी बारावीचे गुण विचारात न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
👍 _*हि महत्त्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा.!*_
अश्याच बातम्यांसाठी सबस्क्राईब करा @JeevanMarathi
जीवन मराठी ह्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला लेटेस्ट न्यूज, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आणि तंत्रज्ञान याच्या बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो.
असेच विडिओ बनवण्यासाठी मला सपोर्ट करू शकता
PAYTM/GOOGLE PAY/ PHONE PAY
9730942604
आपल्या जाहिराती देण्यासाठी व्हाट्सऍपवर मेसेज करा
9834932831