ट्रेंट ब्रिज (नॉटिंघम) येथे भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी स्टेडियममध्ये रिकाम्या आसनाभोवती बसलेल्या काही मित्रांचे चित्र समोर आले आहे.
इंग्लंडच्या बार्मी आर्मीने सांगितले की अलीकडेच निधन झालेल्या जॉन क्लार्कच्या स्मरणार्थ मित्रांनी ही जागा रिक्त ठेवली होती, ज्याने 40 वर्षांपासून ट्रेंटब्रिजमधील एकही सामना चुकवला नव्हता.
दरम्यान इंग्लंड विरुद्ध भारत सामन्यात भारताचे 21 रन्स झाले आहेत तर इंग्लंड च्या 183 धावा झाल्या आहेत. भारताला अजून 162 धावा हव्या आहेत.