कोजागिरी पौर्णिमा मराठी माहिती | Kojagiri Poornima Marathi Information: कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Poornima) म्हणजेच शरद पौर्णिमा(Sharad Purnima)  हा हिंदू धर्मातील मोठा सण असून ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच मराठी महिन्यानुसार अश्विन महिन्यात येतो. हा सण अश्विन महिन्यातील पौर्णिमेच्या(full moon day) दिवशी साजरा करण्यात येतो. विशेष करून भारतातील महाराष्ट्र गुजरात ओडीसा पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. 
कोजागिरी पौर्णिमा सणाचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित प्रथा

 1. देवी लक्ष्मीची पूजा: 
अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा(Kojagiri Poornima) साजरा करण्यात येतो या दिवशी लोक लक्ष्मी देवीची पूजा करतात. लक्ष्मी देवी संपत्ती समृद्धी पैसा याची दिव्य असून लक्ष्मी देवीकडे आशीर्वाद मागितले जाते.

 2. चंद्र पाहणे(Moon Gazing): 
कोजागिरी पौर्णिमे दिवशी एक अनोखी प्रथा पाळली जाते. या प्रथेनुसार या दिवशी सर्वत्र चंद्र पाहिला जातो. याबद्दल लोकांचा असा विश्वास आहे या दिवशी चंद्र खूप तेजस्वी आणि शक्तिशाली असतो. कोजागिरी पौर्णिमे दिवशी लोक रात्री जागे राहून गाणी गाऊन चंद्राचे निरीक्षण करत असतात. या दिवशी पडणारा शरीरावर चंद्राचा प्रकाश शितल असतो. 

 3. विशेष पदार्थ तयार करणे: 
कोजागिरी पौर्णिमेच्या(kojagiri purnima 2023) दिवशी दुधामध्ये तांदळाची खीर बनवली जाते आणि वेगवेगळे मिठाई देखील सर्व केले जातात. या दिवशी दूध उकळून त्यामध्ये साखर इतर मेवा मिठाई घालून पिले जाते.

  4. खेळ खेळणे:
भारतातील काही प्रदेशात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लोक अंताक्षरी सारखे खेळ खेळत असतात. 

 5. सांस्कृतिक कार्यक्रम: 
कोजागिरी पौर्णिमेचे सण साजरा करण्यासाठी उत्सव साजरा करण्यासाठी काही भागांमध्ये संगीत आणि नृत्य यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

कोजागिरी पौर्णिमा मराठी माहिती: कोजागिरी पौर्णिमा(poornima oct 2023) हा सण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो हा सण अश्विन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात येतो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्यात येते. आणि रात्रीच्या वेळी चंद्राला पाहत सर्व लोक आनंद लुटतात या दिवशी दूध किंवा तांदळाची खीर केली जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या या विधीमुळे भारतातील लोकांना आनंद आणि उत्साह याचे अनुभूती मिळते. अनेक हिंदूंसाठी(Hindu festival) हा आनंदाचा आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रसंग आहे.