स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं'(sukh mahje nakki ky aste)ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशी गेल्या काही दिवसापासून चर्चा होत होती.अशीही चर्चा रंगली होती महेश कोठारे(Mahesh kothari)यांची 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका संपून त्या जागी म्हणजे त्यावेळी एक नवी मालिका येईल. प्रेक्षकांना या मालिकेने भलताच ट्विस्ट घेतल्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे.एक लेटेस्ट प्रोमो स्टार प्रवाहने अलीकडेच शेअर केला आहे. त्यामध्ये या मालिकेच्या नवा अध्यायाची घोषणा केली आहे.
या मालिकेचा एक प्रोमो काही दिवसापूर्वीच समोर आलेला.प्रेक्षकांना वाटले होते की जो मालिकेचा नाट्यमय क्लायमॅक्स असावा असे. समोर आलेल्या एका प्रमुख मध्ये असे दाखवली होती की जयदीप (मंदार जाधव) आणि गौरी (गिरीजा प्रभू) ला शालिनीने (अभिनेत्री माधवी निमकर) एका जंगलात बांधून ठेवलेले असते.
शालिनी बदल्याच्या आगीने पेटून उठलेली त्यांच्यावर तलवारीने वार ही करते. स्टार प्रवाह वाहिनीने ह्या प्रमला असे कॅप्शन दिले होते की 'अखेर जयदीप-गौरीच्या प्रेमाचा शेवट करणार शालिनी' असे देऊन शेअर केलेला होता. असा प्रोमो समोर आल्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका संपली असे वाटू लागले. प्रेक्षकांना सुखद धक्का देऊन निर्मात्यांनी आणखी एक प्रोमोने रिलीज केला आहे.
पुनर्जन्माची कथा
२५ वर्षांचा लीप 'सुख म्हणजे काय असतं' घेतला आहे. या मालिकेत आता पुनर्जन्माची कथा जयदीप आणि गौरीचा झालेली दाखवली. या मालिकेची वेळ बदलली आहे. पुनर्जन्माची कथा या मालिकेत 20 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे.सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता ही मालिका पाहता येणार आहे.माई अर्थात वर्षा उसगांवकर एका देवळात मशाल घेऊन जाताना या प्रोमोमध्ये दिसत आहेत.गौरी-जयदीपवर २५ वर्षांपूर्वी जो अन्याय झालाय, त्यासाठी डोळे उघड असे देवीला माई साथ घालते. माई पुढे असेही म्हणते की काळभैरून गौरीला पुन्हा या भूमीवर आणशील आणि जयदीप ला तू नवा जन्म देशील.
मंदारगिरीच्या त्यांच्या नव्या पात्राची ओळख या प्रोमोमध्येच करण्यात आली आहे. यादी मंदार या नावाने पात्र करत असलेला अभिनेता आता अधिराज या नावाने करणार आहे. गिरीजा या नावाने करत असलेली अभिनेत्री आत्ता नित्य हे पात्र साकारणार आहे.शेतात राबणारा एक रांगडा गडी असे अधिराजला दाखवण्यात आला आहे. तर मॉडर्न लोक नित्याचा दाखवण्यात आला आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं'या मालिकेत पुनर्जन्माच्या कथेत आणखी कोणते कलाकार कोणते पात्र साकारणार आहेत हे अजूनही समोर आलेले नाही. नवीन प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीकडून शेअर करण्यात आलेली होती . यावर गिरिजां आणि मंदार यांनी अशी कमेंट केली आहे की 'गणपती बाप्पा मोरया' असं लिहून त्यांची उत्सुकता व्यक्त केले आहे.